असंच

कधी नव्हे ते आज शब्दांशी हितगुज करता,
कवितांची रिमझिम सुरू झाली;
भिजलेले शब्द नकळत,
मनाच्या कानाकोपऱ्यातून वाट काढत,
वाहत,
आठवणींच्या नदीकाठी केव्हा जाऊन पोहचले कळलेच नाही!

- धीरज

Comments

Popular posts from this blog

'धाव'पळ'

Running dilemma

नाशिकचा रिक्षावाला