Posts

Showing posts from March, 2011

कधी लिहायला लागलो आठवत नाही

कधी लिहायला लागलो आठवत नाही... आठवत इतकंच की... तुझी आठवण येत असे, डोळ्याच्या कडा अलगद पाणावत असे, आणि मनातल्या भावना शब्दात उतरत असे, समजलच नाही... त्या शब्दांनी मिळून कविता होई खरंच, कधी लिहायला लागलो आठवत नाही - धीरज (21-03-2011)

खोटं प्रेम

तू फक्त खोट खोट 'हो' म्हण , मन आनंदाने नाचेल, खऱ्याची सवयच राहिली नाही आता तुझ्या खोट्या प्रेमामुळे तरी मी जगेल धीरज (15-03-2011)