कधी लिहायला लागलो आठवत नाही
कधी लिहायला लागलो आठवत नाही... आठवत इतकंच की... तुझी आठवण येत असे, डोळ्याच्या कडा अलगद पाणावत असे, आणि मनातल्या भावना शब्दात उतरत असे, समजलच नाही... त्या शब्दांनी मिळून कविता होई खरंच, कधी लिहायला लागलो आठवत नाही - धीरज (21-03-2011)